
आतिर खान
आधुनिक भारतातील हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाची कहाणी समजून घ्यायची असेल, तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झालेल्या 'खिलाफत चळवळी'चा आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. ही चळवळ म्हणजे केवळ ब्रिटीश धोरणांविरुद्धचा निषेध नव्हती, तर सामूहिक राजकारणात मुस्लिम धार्मिक अस्मितेचे झालेले हे पहिलेच मोठे एकत्रीकरण होते.
या चळवळीचे परिणाम इतके खोलवर झाले की, खुद्द ही चळवळ संपुष्टात आल्यानंतरही त्याचे ...read more