
राजीव नारायण
सध्या जागतिक पातळीवर एक वेगळीच आणि जीवघेणी शर्यत सुरू आहे. जगात स्वतःचं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि अब्जावधी डॉलर्सचा निधी खिशात घालण्यासाठी बड्या एआय (AI) कंपन्या वाट्टेल ते करायला तयार आहेत. दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षित बनवण्याची जबाबदारी ज्या तज्ज्ञांवर होती, तेच तज्ज्ञ आता भीतीने नोकऱ्या सोडत आहेत. त्यामुळे भारतासह जगातल्या सर्वच सरकारांसमोर आता एक मोठं स...read more