
मीर अल्ताफ
भारत हा केवळ राजकीय इतिहासातून घडलेला एक देश नाही, तर ती एक अशी अखंड संस्कृती आहे जिचा विकास शतकानुशतके विविध धर्म, तत्त्वज्ञान आणि कलांच्या संवादातून झाला आहे. वेदांच्या काळापासून ते बुद्ध आणि महावीरांच्या विचारांपर्यंत, भक्ती चळवळीच्या प्रेमापासून ते सुफी संतांच्या सर्वसमावेशकतेपर्यंत आणि आदिवासींच्या निसर्गज्ञानापासून ते आधुनिक लोकशाही मूल्यांपर्यंत, भारताची ओळख ही एकसुरीपणाची &...read more