
कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव हे भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते होते. त्यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' पुरस्कार देण्याबाबत केंद्र सरकारने ४ मेपर्यंत अंतिम निर्णय घ्यावा. असे अत्यंत स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठातील न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांनी १५ एप्रिल रोजी हा आदेश दिला. खाशाबा जाधव हे महाराष्ट्र...Read more
आमीर सुहेल वानी
कुराणातील एका वचनात निर्मिती आणि अस्तित्वाचा मुख्य उद्देश स्पष्ट केला आहे. 'जे लोक चांगली आणि सुंदर कामे करतात', त्यांची परीक्षा घेण्यासाठीच जीवन आणि मृत्यू निर्माण केले गेले आहेत. सौंदर्य हे खऱ्या अर्थाने इस्लामच्या केंद्रस्थानी आहे.
जेव्हा इस्लाम सौंदर्याबद्दल बोलतो, तेव्हा तो केवळ मानवी जीवन आणि संस्कृतीच्या वरवरच्या सजावटीबद्दल बोलत नाही. इस्लाममध्ये सौंदर्याचा अर्थ ...read more