
ओटावा
गेल्या काही वर्षांपासून भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक संबंधांमध्ये 'दहशतवाद' आणि 'फुटीरतावाद' हे दोन मुद्दे वादाचे मुख्य कारण ठरले होते. मात्र, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल आणि कॅनडाच्या सुरक्षा सल्लागार नॅथली ड्रौइन यांच्यात ओटावामध्ये झालेली बैठक या वादावर पडदा टाकणारी ठरू शकते. दोन्ही देशांनी आता दहशतवाद, सायबर गुन्हे आणि आंतरराष्ट्रीय ग...Read more
नुकताच पाकिस्तानात एक असा हल्ला झाला ज्याने संपूर्ण देश हादरला आहे. 'बलुचिस्तान लिबरेशन आर्मी' या बंदी घातलेल्या संघटनेने एकापाठोपाठ एक अनेक हिंसक हल्ले केले. लष्करी ठिकाणं, सरकारी मालमत्ता आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य करत केलेल्या या हल्ल्यात १५ सुरक्षा रक्षक आणि १८ नागरिक ठार झाले.
या हल्ल्याचा जगभरातून निषेध झाला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी लष्कराने कारवाई करत जवळपास १४४ बंडखो...read more