
आतिर खान
आज आपण एका अतिशय छान आणि सकारात्मक विषयावर बोलणार आहोत. रोज सकाळी बातम्या उघडल्या की आपल्यासमोर संभाव्य संकटांची मोठी यादीच उभी राहते. युद्ध, वाढते धार्मिक ध्रुवीकरण, हवामान बदल, ऊर्जेची कमतरता, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, माणसांच्या नोकऱ्या खाणारी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अन्नाची चिंता आणि आर्थिक अस्थिरता... हे सर्व वाचून साहजिकच असं वाटतं की, मानवजात आता विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. पण खरंच तसं...read more