
मुंबई
महाराष्ट्रात होळी आणि धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. रंगांच्या या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी राज्यभर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये पोलिसांनी 'हाय अलर्ट' जारी केला असून विनापरवाना मिरवणुका आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक काë...Read more
पल्लब भट्टाचार्य
२० फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्लीतील मालवीय नगरमध्ये एका सामान्य इमारतीत एक वाद झाला. एसी दुरुस्तीच्या वेळी उडालेल्या धुळीवरून सुरू झालेल्या या वादाने अत्यंत भयानक वळण घेतले. या इमारतीत अरुणाचल प्रदेशच्या तीन तरुण मुली भाड्याने राहत होत्या. शेजाऱ्यांनी त्यांच्यावर वर्णद्वेषी आणि लैंगिक शेरेबाजी करत शिवीगाळ केली. त्यांना 'मोमो' आणि त्याहूनही खालच्या दर्जाचे शब्द वापरून हिणवण्यात ...read more