
समाजातील ऐक्य, सलोखा, बंधुभाव व एकात्मता वाढविण्याच्या उद्देशाने रमजान काळात सर्वत्र इफ्तारचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी सर्वधर्मीय एकत्र येत याचे आयोजन करतात. पुण्यामध्ये नुकतेच अशा सामूहिक रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गांधी विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक गांधी भवन येथे गुरुवार र...Read more
पल्लब भट्टाचार्य
२० फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्लीतील मालवीय नगरमध्ये एका सामान्य इमारतीत एक वाद झाला. एसी दुरुस्तीच्या वेळी उडालेल्या धुळीवरून सुरू झालेल्या या वादाने अत्यंत भयानक वळण घेतले. या इमारतीत अरुणाचल प्रदेशच्या तीन तरुण मुली भाड्याने राहत होत्या. शेजाऱ्यांनी त्यांच्यावर वर्णद्वेषी आणि लैंगिक शेरेबाजी करत शिवीगाळ केली. त्यांना 'मोमो' आणि त्याहूनही खालच्या दर्जाचे शब्द वापरून हिणवण्यात ...read more