पल्लव भट्टाचार्य
काही वर्षांपूर्वी भारत-बांगलादेश सीमा राजनैतिक यशाचे एक उत्तम प्रतीक म्हणून साजरी केली जात होती. दोन्ही देशांनी 'भूमी सीमा करारा'द्वारे जगातील सर्वात गुंतागुंतीचा सीमावाद अत्यंत सामोपचाराने सोडवला होता. याद्वारे आर्थिक संबंध मजबूत झाले होते. सुरक्षा सहकार्य अधिक दृढ झाले होते. दोन्ही देशांमध्ये राजकीय विश्वासाची एक अभूतपूर्व पातळी निर्माण झाली होती. मात्र, आज सीमेच्या काही भागांतून समोर ये...
read more