आशा खोसा
बांगलादेशची निर्मिती हा इतिहासातील कोणताही जुना किंवा विस्मरणात गेलेला धडा नसून उपखंडातील ती एक जिवंत आठवण आहे. विशेषतः भारतीयांच्या दृष्टीने बांगलादेशचा जन्म हा भावनिक, राजकीय आणि धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. केवळ धर्माच्या आधारावर जगातील पहिले आधुनिक राष्ट्र म्हणून पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर, अवघ्या पंचवीस वर्षांतच बांगलादेशची निर्मिती झाली.
बांगलादेशसोबतचे भारताचे संबं...
read more