
महाराष्ट्र सरकारने मंगळवारी (१७ फेब्रुवारी २०२६) एक महत्त्वपूर्ण आदेश जारी करत राज्यात मुस्लिम आरक्षणासाठी जात पडताळणी आणि वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया रद्द केली आहे. या निर्णयामुळे सध्याच्या परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसला, तरी यामुळे सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्या तसेच शिक्षण क्षेत्रातील मुस्लिम आरक्षणाचा मार्ग तांत्रिकदृष्ट्या बंद झाला आहे.
२०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्र...Read more
आतिर खान
आधुनिक भारतातील हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाची कहाणी समजून घ्यायची असेल, तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झालेल्या 'खिलाफत चळवळी'चा आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. ही चळवळ म्हणजे केवळ ब्रिटीश धोरणांविरुद्धचा निषेध नव्हती, तर सामूहिक राजकारणात मुस्लिम धार्मिक अस्मितेचे झालेले हे पहिलेच मोठे एकत्रीकरण होते.
या चळवळीचे परिणाम इतके खोलवर झाले की, खुद्द ही चळवळ संपुष्टात आल्यानंतरही त्याचे ...read more