
शारिक अदीब अंसारी
बंगालमधल्या या बहुपक्षीय लढतीमध्ये मतविभाजनाचा फायदा थेट भाजपला झाला. तिरंगी लढतीत जिंकण्यासाठी सहसा किमान ३३% मतांची गरज असते. चौरंगी लढतीत एखादा पक्ष २८-२९% मते मिळवूनही जिंकू शकतो. पसमांदा मुस्लिमांनी तृणमूल काँग्रेसला एकगठ्ठा मतदान करण्यास नकार दिला. त्यांनी भाजपलाही मतदान केलं नाही. पण तृणमूल काँग्रेसची हक्काची व्होटबँक होण्यासही त्यांनी स्पष्ट नकार दिला. यामुळेच भाजपचा विज...read more