
मलिक असगर हाशमी, नवी दिल्ली
केंद्र सरकार मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारत असून त्यांच्या वाट्याच्या संसाधनांमध्ये कपात केली जात आहे, अशी एक धारणा या समुदायामध्ये दीर्घकाळापासून आहे. मात्र, रविवारी संसदेत सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयासाठी करण्यात आलेली वाढीव तरतूद केवळ एक सांकेतिक संदेश नसून, सरकारची प्राथम...Read more
पल्लब भट्टाचार्य
येत्या १ ते ७ फेब्रुवारी २०२६ या काळात जगभरात 'जागतिक आंतरधर्मीय सलोखा सप्ताह' साजरा केला जाणार आहे. विविध धर्म आणि राष्ट्रांमध्ये ऐक्याची भावना जागवणारी ही एक महत्त्वाची परंपरा आहे. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी २०१० मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हा प्रस्ताव मांडला होता, ज्याला २० ऑक्टोबर रोजी अधिकृत मान्यता मिळाली. 'शांततेच्या संस्कृती'साठी परस्पर सामंजस्य आणि स...read more