
राजीव नारायण
आजकाल व्यापार म्हणजे फक्त 'बाजारपेठ' राहिलेली नाही; सगळा खेळ आता 'विश्वासावर' चालतो. जगात सध्या राजकारणावरून जी ओढाताण आणि गटबाजी सुरू आहे, त्यात केवळ स्वस्त माल देणारे देश नाही, तर ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येईल, असे देशच भविष्यात बाजी मारणार आहेत. भारतासाठी बघायला गेलं, तर ही २१ व्या शतकातील सर्वात मोठी संधी आहे.
भारताची वेगवान घोडदौड
आपली अर्थव्यवस्था जगात सर्...read more