
नवी दिल्ली :
देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना देशातील युवा शक्ती आणि स्पर्धा परीक्षांच्या महत्त्वावर विशेष भर दिला. भारत वेगाने विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना देशातील तरुण पिढी या प्रवासाचा मुख्य आधारस्तंभ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशातील एकूण लोकसंख्येपैकी ६५ टक्क्यांहू...Read more