मीर अल्ताफ
इशवी सन १४९८ मध्ये वास्को द गामाने मलबार किनाऱ्यावर आपल्या जहाजाचे नांगर टाकले. त्याने २७,००० किलोमीटरचा हा प्रवास कोणत्याही विचारसरणीसाठी किंवा साम्राज्य विस्तारासाठी केला नव्हता, किमान सुरुवातीला तरी नाही. तो आला होता फक्त काळ्या मिरीसाठी. केरळच्या लाल मातीत पिकणारा हा एकमेव मसाला त्या काळी युरोपच्या बाजारपेठेत सोन्यापेक्षाही महाग होता.
या घटनेनंतर पाच शतकांनी, म्हणजेच आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्&...
read more