
आवाज द व्हॉइस आसाम ब्युरो, गुवाहाटी
आसाम सरकारने सोमवारी विधानसभेत समान नागरी कायदा (Uniform Civil Code - UCC) बिल सादर केलं. या बिलामध्ये बहुपत्नीत्वावर (एकपेक्षा जास्त विवाह करण्यावर) बंदी घालण्यासह लिव्ह-इन रिलेशनशिपची नोंदणी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. मात्र, हे बिल आसाममधील अनुसूचित जमातींना लागू होणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा दिल्ली दौऱ्यावर असल्याने, त्यांच्या व...Read more
मीर अल्ताफ
सध्या अल्गोरिदम बहुतकरून समाजात फूट पाडण्याचं आणि गुस्सा वाढवण्याचं काम करणाऱ्या कंटेंटला बढावा देतं. पण खरं म्हणजे अशा परिस्थितीत भारतीय मुस्लिमांना एक मोठा मौका आहे एक अशी सार्वजनिक तहजीब घडवण्याचा जी अधिक आत्मविश्वासू आणि विधायक असेल.
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. काश्मीरमधल्या विद्यार्थ्यांबरोबर अनौपचारिक चर्चा सुरू होती. तेव्हा एका शिक्षकाने एक अतिशय सोपा प्रश्न विच...read more