
नवी दिल्ली
पाकिस्तानने सीमापार दहशतवादाच्या आरोपांना फेटाळून लावल्यानंतर, भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा, विशेषतः सीमापार दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.
दहशतवादाच्या विरोधातील लढा भारत अत्यंत गांभीर्याने घेत असल्याचे जयस्वाल यांनी आपल्या द्विसाप्ता...Read more