
"दोन देशांमधील कोणतेही संबंध तेव्हाच यशस्वी होतात, जेव्हा ते 'परस्पर हिताच्या' (Mutual Interest) कसोटीवर उतरतात," अशा अत्यंत स्पष्ट शब्दांत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशला संदेश दिला आहे. शनिवारी 'इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम'मध्ये बोलताना जयशंकर यांनी बांगलादेशसोबतचे सध्याचे संबंध आणि पाकिस्तानची दहशतवादी नीती यावर अत्यंत रोखठोक आणि परखड मते मांडली.
शेख हसीनांच्या प्...Read more