रोजचे धावपळीचे जीवन, ऑफिसला जाण्याची गडबड, कामाचा ताण-तणाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. शिवाय, यासोबतच चिडचिडेपणा आणि मन उदास होणे, इत्यादी समस्या उद्भवतात. या सर्व गोष्टींमुळे आयुष्यातून आनंद हरवून जातो. मग, अशा परिस्थितीमध्ये मन सतत उदास राहते, चिंता आणि ताण-तणाव वाढतो. काही जण...
Read more