केंद्र सरकारने जुन्या फायली, जुन्या कार्यालयीन वस्तू, पेपर रद्दी, जुनी असलेली वाहने विकून चांद्रयान ३ च्या बजेटएवढे पैसे कमावले आहेत. ऑगस्टपासून आतापर्यंत अवघ्या दीड महिन्यात सरकारने ६०० कोटी रुपये कमावले आहेत.
ऑक्टोबरअखेर भंगारातून १००० कोटी रुपये कमावण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. केंद्र सरकार २ ऑ&...
Read more