मुक्ता आठवले
भारतातील उत्सवांमध्ये आपुलकीने भेटवस्तू देण्या-घेण्याची परंपरा आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, ख्रिसमस अशा प्रत्येक सणात्त आपण आप्तेष्टांना मिठाई, कपडे, दागिने, गृहोपयोगी वस्तु, सौंदर्यप्रसाधने अशा विविध भेटवस्तू देतो. पण या भेटींमागे मोठ्या प्रमाणात पॅकेजिंग कचरा निर्माण होतो, ...
Read more