२०१३ मध्ये आपल्या देशात अवयवदानाची ५ हजारांहून कमी प्रकरणं होती, पण २०२२ मध्ये ही संख्या १५ हजारांहून अधिक झाली आहे. ज्या व्यक्तींनी अवयव दान केलं, त्यांच्या कुटुंबीयांनी खरोखरच मोठं कार्य केलंय, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमात व्यक्त केलं.
आपल्या देशात असे &...
Read more