
कोरोना संकटामुळे पाच वर्षांपासून प्रलंबित असलेली भारताची जनगणना आता २०२७ मध्ये होणार आहे. केंद्र सरकारने बुधवारी ७ जानेवारी २०२६ रोजी या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची अधिकृत अधिसूचना जारी केली. यानुसार, १ एप्रिल २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संपूर्ण देशात घरांची यादी तयार करणे (Houselisting) आणि घरांची गणना करण्याचे काम केले जाईल. विशेष म्हणजे, ही भारताची पहिलीच पूर्णपणे 'डिजिटल' जनगणना असणार आहे.
दोन ...Read more