'वक्फ'विषयक समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारचे सर्वतोपरी सहकार्य - उपमुख्यमंत्री अजित पवार
तब्बल १२ तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर २ एप्रिलला लोकसभेत भारत सरकारने वक्फ (सुधारणा) विधेयक मंजूर केले. या कायद्यामागची भूमिका, त्यावरील आक्षेप यावर सांगोपांग चर्चा झाली. मुस्लिमांच्या धार्मिक बाबतीत सरकार हस्तक्षेप करू पाहतेय, असा साधारणतः विरोधकांचा सूर होता, तर वक्फ कायद्यातील सुधारणा या प्रामुख्याने कोट्यावधींच्या मालमत्तांचे पारदर्शक व्यवस्थापन आणि त्याचा मुस्लिम समाजासाठी उत्तम वापर यासाठीच आहे, असे आè...
Read more