G२० चे यशस्वी आणि ऐतिहासिक आयोजन केल्यामुळे जगभर भारताचा डंका वाजतो आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये भारताने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या लक्षणीय प्रगतीचेच हे द्योतक आहे. या काळात भारताने केलेल्या प्रगतीचा, विशेषतः अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, शिक्षण, आणि सामाजिक न्याय या ...
Read more