भारतानं पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कारगिल युद्धात विजय मिळवला होता, याला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त जम्मू आणि काश्मीरच्या द्रास इथं कारगिल वॉर मेमोरियलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शहीदांना आदरांजली वाहिली तसंच पाकिस्तानला एक इशाराही दिला.
#WATCH | PM Narendra Modi says, "...Agnipath scheme is also an...
Read more