भारताची निवडणूक प्रक्रिया जगातील सर्वात पारदर्शक; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे प्रतिपादन
अहमदाबाद
भारताची निवडणूक प्रक्रिया ही जगातील सर्वात पारदर्शक प्रक्रियांपैकी एक असून, मतदार यादीपासून ते मतमोजणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर काटेकोर पडताळणी केली जाती, असे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी म्हटले आहे.
अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठाच्या अटल कलाम ह&...
Read more