भारतीय क्रिकेट संघाने २०२४ या वर्षात अनेक चढ उतार पाहिले... भारतीय चाहत्यांची दिवाळी गोड केली, ती ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून. २००७ नंतर भारताने पहिल्यांदाच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. झिम्बाब्वे, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपला संघ गेला. पण, तेथे संमिश्र कामगिरीवर आपल्याला समाधान मानावे...
Read more