भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप २०२३ च्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. सुपर ४ च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
टीम इंडियाचा अजून एक सामना बाकी आहे, पण फायनलच्या तयारीच्या दृष्टिकोनातून हा सामना भारतासाठी चांगला असे...
Read more