डॉ. श्रीमंत कोकाटे
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण आणि संवर्धनाचे महान कार्य छत्रपती संभाजीराजांनी केले. त्यांच्या त्यागाला जगाच्या इतिहासात तोड नाही.
छत्रपती संभाजीराजे शूर, पराक्रमी, बुद्धिमान तर होतेच; पण त्याचबरोबर ते प्रजावत्सल आणि नीतिमान होते. त्यांचे ...
Read more