खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचं जस्टिन ट्रुडो यांनी म्हटलं होतं. मात्र, भारताने हे आरोप फेटाळले आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सध्या बिघडलेले आहेत.
यातच आता भारत सरकारने कॅनडा...
Read more