थंडीचे प्रमाण वाढत आहे. परिणामी थंडीमध्ये शरीराला पौष्टिक घटकांची गरज असते. याच पार्श्वभूमीवर सुकामेवा घेण्याकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बाजारात ग्राहकांकडून काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, पिस्ता, खारीक, खोबरे, मनुका आणि इतर सुकामेवा पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
Read more