भारताला वास्तुकला, लोकसंगीत, मंदिरं, किल्ले आणि लोकपरंपरा यांचा खूप मोठा आणि श्रीमंत वारसा लाभलेला आहे. हा वारसा फक्त दगडधोंड्यांपुरता किंवा जुन्या अवशेषांपुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरांमध्ये अजूनही जिवंत आहे. दरवर्षी १८ एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन साजरा केला जातí...
Read more