क्रीडा
'पटौदी पदक म्हणजे पश्चातबुद्धी’, आधीच विचार करायला हवा होता: फारुख इंजिनियर
दिवंगत मन्सूर अली खान पटौदी यांचे जवळचे मित्र फारुख इंजिनियर यांनी म्हटले आहे, की भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या ट्रॉफीचे नाव बदलताना इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून (ECB) चूक झाली. त्यांच्या मते, माजी सहकारी पटौदींच्या नावाने विजेत्या कर्णधाराला पदक देण्याचा निर्णय हा त्यांना आणि त्यांच्यासारख्या पटौदी समर्थकांना 'शांत' करण्या...