भारत
ईशान्य भारत आणि बिहारमधील ७१,८५० कोटींच्या प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान मिझोरम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या पाच राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते ७१,८५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. ईशान्य भारताच्या विकासाला गती देणे आणि बिहारच्या कृषी क्षेत्राला बळ देणे, हे या दौऱ्याचे मुख्&...